संबंधित रक्कम कुठून आली, ती कुणाची होती आणि ती कुठे जात होती याबद्दल माहिती पोलिसांनी, निवडणूक आयोग, आयकर व महसूल विभागाने का दिली नाही? ...
राज्यात विकास ठप्प झाला असून, काँग्रेस सरकारमधील आमदार देखील अस्वस्थ झाले आहेत ...
अजित पवार गटाकडून आमदार अण्णा बनसोडे, तर शरद पवार गटाकडून सुलक्षणा शीलवंत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत ...
काँगेसने हिमाचलमध्ये दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने जनतेत आक्रोश निर्माण झाला, अशी परिस्थिती महाराष्ट्र येऊ नये ...
महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र - गोवा महामार्ग तयार होईल ...
हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या ५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला ...
नेते आपल्या लहान मुलांनाही घेऊन विमानतळावर येतील इतकी मोकळीक त्यावेळी होती, नेतेही या मुलांबरोबर बोलत, त्यांची विचारपूस करत. कसलीही सुरक्षा व्यवस्था त्याआड येत नसे ...
पुढील दोन-तीन दिवस राज्यात काही भागात पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ...
आरपीयला १२ जागा द्या, या मागणीकडे महायुतीमधील अन्य पक्षांनाही लक्ष दिले नाही ...
पोरग सोडून नातवाचा प्रचार सुरु आहे, पुतण्या असलो तरी मुलासारखांच, माझ्यात काय कमी आहे ...