महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाइन सुरु केली आहे. मात्र, ही हेल्पलाइन बंद करून नव्याने १०९१ ही हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती नसल्याने महिलांना उपयोग होत नाही. ...
गुटखाबंदी निर्णयाचा गैरफायदा उठवून पानटपरीचालकांना लुटणारी टोळी वाकड, थेरगाव, हिंजवडी परिसरात कार्यरत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून ...
चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले. ...
सध्या तरूणाई ही बाहय विकासाकडे मोठया प्रमाणात लक्ष देताना दिसत आहे.तसेच बाहेर देखील वाढता गोंगाट पाहता अंर्तमनाचे देखील ऐकू येत नसल्यामुळे तरूणांचे ...
संस्कृत भाषेचे सौंदर्य महान आहे. प्राचीन काळातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेतून लिहिले गेले. दुर्दैवाने पाश्चिमात्य संस्कारामुळे संस्कृत भाषा मृतवत झाली आहे ...
बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली. ...