इंजिनिअरिंगची पदवी... एअरकंडिशनमध्ये बसून संगणकावरील काम आणि महिन्याकाठी मिळणारा भरपूर पैसा... हे सर्व सुख पायावर लोळण घेत असताना ते दोघे मात्र कोकणातल्या ...
ग्रामीण भागातून शिकण्यासाठी बीएमसीसी महाविद्यालयात येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांची भोजनाची सोय व्हावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांतर्फे वर्षभरात ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येईल. ...
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव तमाशा पंढरीत २७ राहुट्यांनी सजले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गाव पुढाऱ्यांची रेलचेल सुरू झाली आहे ...
मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आमराळवाडी (ता. खेड) येथे २२ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस ...
वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. ...
महिलांच्या सुरक्षिततेसाठी नवे कायदे अस्तित्वात आले आहेत. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलांच्या संरक्षणासाठी कायदे असले, तरी त्या कायद्याचे काटेकोर पालन होत ...
वाई तालुक्यातील मौजे शेंदुरजने येथील तब्बल २२५ एकर शेतजमिनीच्या व्यवहारात पाच जणांनी पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ४७ लाख २५ हजार रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला ...