खासगी क्लासवाल्यांच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे बारावीचे ४१ विद्यार्थी भूगोलाच्या पेपरला मुकले. या घटनेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दखल घेतली आहे ...
आंदोलनाची तोफ थंड करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने २००८ बॅचच्या ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमपान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ...
एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणे आजही कलंक समजले जाते. सुशिक्षित समजानेही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सेवेने सामर्थ्य येते, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे ...
निर्मितीपासून गेल्या ११५ वर्षांत कधीही कोरडा न पडलेला शेटफळ हवेली येथील तलाव वीर, भाटघर धरणातून गेल्या ११ महिन्यांत एकही पाण्याचे आवर्तन मिळाले नसल्याने कोरडा पडला आहे. ...
सासवड-पुणे रस्त्यावरील निसर्गरम्य दिवेघाटाच्या कुशीत ऐतिहासिक मस्तानी तलावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. तलावाचे सौंदर्य पाहून प्रवासी आनंदी होत असे ...
गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयामुळे एकूण एक लाख साठ हजार बांधकामे नियमित होणार ...
अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाच्या विषयास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र, मोहननगर येथील एका बांधकामधारकाच्या विरोधात ...