लोकमत’ सखी मंचाच्या वतीने ‘साज लावणीचा’ या बहारदार कार्यक्रमाची सुवर्णसंधी सखींना या वर्षी प्रथमच अनुभवयास मिळणार आहे. सुरेखा कुडची व माया खुटेगावकर ...
अहिंसा, अपरिग्रह, अनेकांतवाद या तत्त्वाची आज जगाला नितांत आवश्यकता आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळविला, त्या भगवान महावीरांचे तत्त्वज्ञानच जगामध्ये शांतता प्रस्थापित करेल ...
दारू कारखान्यांना होणारा पाणी पुरवठा हा उद्योगासाठी आरक्षित पाण्यातून होत आहे, तो बंद करणे चुकीचे आहे, असे पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अनाठायी असल्याचे मत ...
जमीन व दुकानासाठी फायनान्स कंपन्या, व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या पैशासाठी तगादा मागे लागल्याने त्यातून सुटका करून घेण्यासाठी एका व्यापाऱ्याने साडेतेरा लाख रुपयांच्या जबरी ...
‘माझ्यावरती रसिकजनांच्या खिळल्या किती नजरा’, ‘सोडा राया सोडा हा नाद खुळा’, ‘ही पोरी साजूक तुपाची’ अशा एकाहून एक सरस उडत्या चालीच्या गाण्यांवर सादर झालेल्या लावण्यांनी सखींना मोहिनी ...
लेखकाच्या बुडाखाली प्रकाशकांनी दिलेला अंधार आहे. लेखकाच्या किती आवृत्त्या प्रकाशित झाल्या, त्याची साधी माहितीच काय पण पैशाचा हिशोबही प्रकाशकांकडून लेखकाला दिला ...
पुरंदरमधील २८ गावांना टंचाई पीक अनुदानापोटी ७ कोटी ७२ लाख ६३ हजार १०४ रुपयांचे अनुदान मंजूर झाले. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी काही गावांत अनुदानाचे प्रतीकात्मक वाटपही केले ...