अंदमानच्या समुद्रात गेल्या १८ मे रोजी आलेल्या मॉन्सूनने २० मेपर्यंत उर्वरित भागात वाटचाल केली पण, त्यानंतर त्याचा मुक्काम अद्याप तेथेच असून १० दिवसांत त्याची पुढे वाटचाल झालेली नाही़ ...
भारतामध्ये दर वर्षी जवळपास १ टक्के लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होतो. जर २०२० पर्यंत ही परिस्थिती बदलली नाही, तर तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल ...
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन अर्थात डी.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच आॅनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. ...
शिक्षकांचे समानीकरण नको म्हणून शिक्षक संघटनांनी शेवटपर्यंत दबावतंत्र वापरले. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने हा विरोध शांत करीत अखेर सोमवारी शिक्षकांचे समानीकरण केले. ...
उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने ...
बोपखेल येथील मुळा नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता तरंगता पूल ७ जूनला काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. ...