शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चक्रीवादळामुळे निर्माण झालेली आपत्ती हाताळण्यात पिंपरी महापालिका प्रशासनास अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:01 IST

आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही, सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही.

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांनी केला आरोप

पिंपरी : चक्रीवादळामुळे झालेली आपत्ती हाताळण्यात महापालिका प्रशासनास अपयश आले आहे, असा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नगरसेवक यांनी केला आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा झाली.  सुजाता पालांडे म्हणाल्या, आपत्तीत पडलेली झाडे उचलली नाही, आजही एकही अधिकारी फिल्डवर नाही, प्रशासन झोपले होते.हर्षल ढोरे म्हणाले, प्रशासन झोपलेले आहे, सांगवीतही झाडे पडली आहेत.मंगला कदम म्हणाल्या, आपत्कालीन व्यवस्था असावी. डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, आपत्ती व्यवस्थापनास मनुष्यबळ द्यावे, धरण भरलं तरी पाणी नाही. हे सत्ताधाऱ्याचे अपयश. संदीप वाघेरे म्हणाले,सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही. कैलासनगर भागात पाणी शिरलं, झाडे पडली आहेत. दत्ता साने म्हणाले, दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही.विकास डोळस म्हणाले,आपत्ती व्यवस्थापन आहे की नाही कळत नाही.

धन्वंतरी योजना का लादली..अजित गव्हाणे म्हणाले, धन्वंतरी योग्य असताना विमा योजना लादली. सभागृह नियमाने चालवायला हवे. आशा शेंडगे म्हणाल्या,  धरणात पाणी आहे. रोज पाणी देऊ शकतो का, याचा विचार व्हावा. संतोष लोंढे म्हणाले,  धरण भरलंय, पाणी नियमितपणे देता येईल का? उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले, टेल्को रोडवर झाडांमुळे मृत्यू झाला. त्यांना मदत मिळाली की नाही?  यापुढे एकही माणूस दगावला तर ३०२ गुन्हा दाखल करू. राहुल कलाटे म्हणाले, आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवायला हवी. पंधरा वर्षे काय केले. हे विचारताना आताचेच तुमचे नेते आहेत. त्यामुळे कुणाला बोलण्याच्या अधिकार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरcycloneचक्रीवादळRainपाऊसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस