शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 23, 2023 16:21 IST

इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...

पिंपरी :मराठा आरक्षणावरून दोन्ही समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजातील तेढ करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या संमेलनाची तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच मंडप पूजन करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत चिंचवड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार उमा खापरे व शहरातील कलावंत तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधीं उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण गायकवाड समितीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आरक्षण दोन्ही न्यायालयात टिकले परंतु सरकार बदलल्या नंतर ते टिकवता आले नाही. सध्या इंपिरियल डाटा उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यास आम्ही टिकणारे आरक्षण देऊ. यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलावणार आहे. तर मनोज जरांगे आणि नेते छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी विधाने करू नका असे आवाहनही त्यांनी केले. तसेच तर ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...

इंद्रायणी पवना नद्यांच्या प्रदूषणांवर उपाययोजना तसेच नदी सुधारसाठी टीपीआर करण्यात येत आहे. या प्रकल्पाला दोन हजार कोटी खर्च आहे. हा प्रकल्प पीएमआरडीए, महापालिका आणि राज्य सरकार असा संयुक्तपणे करण्यात येणार आहे. तीन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण