शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: December 23, 2023 16:21 IST

इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...

पिंपरी :मराठा आरक्षणावरून दोन्ही समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजातील तेढ करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या संमेलनाची तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच मंडप पूजन करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत चिंचवड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार उमा खापरे व शहरातील कलावंत तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधीं उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण गायकवाड समितीच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आरक्षण दोन्ही न्यायालयात टिकले परंतु सरकार बदलल्या नंतर ते टिकवता आले नाही. सध्या इंपिरियल डाटा उपलब्ध नाही. उपलब्ध झाल्यास आम्ही टिकणारे आरक्षण देऊ. यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलावणार आहे. तर मनोज जरांगे आणि नेते छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी विधाने करू नका असे आवाहनही त्यांनी केले. तसेच तर ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

इंद्रायणी-पवना नद्यांच्या टीपीआरचे काम सुरू...

इंद्रायणी पवना नद्यांच्या प्रदूषणांवर उपाययोजना तसेच नदी सुधारसाठी टीपीआर करण्यात येत आहे. या प्रकल्पाला दोन हजार कोटी खर्च आहे. हा प्रकल्प पीएमआरडीए, महापालिका आणि राज्य सरकार असा संयुक्तपणे करण्यात येणार आहे. तीन वर्षांत काम पूर्ण होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण