शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकमेकाबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर : लक्ष्मण जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती.

पिंपरी : एकमेकांबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर झाला, असे उत्तर आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले.मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती. आमदार महेश लांडगे यांनी  शिरूरवर आणि लक्ष्मण जगताप यांनी मावळवर दावा केला होता. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे भाजपा नेत्यांशी मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान होते. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर मागील आठवड्यात आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांशी जुळवून घेतले. त्यानंतरही जगताप आणि  बारणे यांचे मनोमिलन झाले नव्हते. त्यामुळे जगताप काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शिरूरला मनोमिलन झाले, मात्र, मावळमधील मनोमिलनास उशीर का झाला? या पश्नावर जगताप म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आम्ही एकमेकांविरूद्ध लढलो होते. भोसरीत कोणी एकमेकाविरोधात लढले नव्हते. त्यामुळे वेळ लागला असावा.पवार कुटुंबियांचे आपण निकटवर्तीय मानले जातात, आपली भूमिका काय? या प्रश्नावर जगताप म्हणाले, लोकसभेची निवडणूक महायुद्ध आहे. त्यात युतीचाच उमेदवार विजयी होणार, मतांची आघाडीही मिळणार.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLakshman Jagtapलक्ष्मण जगताप