शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

एकमेकाबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर : लक्ष्मण जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 17:27 IST

मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती.

पिंपरी : एकमेकांबरोबर लढलो म्हणून मनोमिलनाला उशीर झाला, असे उत्तर आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिले.मावळ आणि शिरूरची जागा शिवसेनेला गेल्यानंतर दोन्ही मतदार संघातील भाजपात अस्वस्थता होती. आमदार महेश लांडगे यांनी  शिरूरवर आणि लक्ष्मण जगताप यांनी मावळवर दावा केला होता. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे भाजपा नेत्यांशी मनोमिलन करण्याचे मोठे आव्हान होते. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर मागील आठवड्यात आमदार महेश लांडगे यांनी आढळरावांशी जुळवून घेतले. त्यानंतरही जगताप आणि  बारणे यांचे मनोमिलन झाले नव्हते. त्यामुळे जगताप काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शिरूरला मनोमिलन झाले, मात्र, मावळमधील मनोमिलनास उशीर का झाला? या पश्नावर जगताप म्हणाले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आम्ही एकमेकांविरूद्ध लढलो होते. भोसरीत कोणी एकमेकाविरोधात लढले नव्हते. त्यामुळे वेळ लागला असावा.पवार कुटुंबियांचे आपण निकटवर्तीय मानले जातात, आपली भूमिका काय? या प्रश्नावर जगताप म्हणाले, लोकसभेची निवडणूक महायुद्ध आहे. त्यात युतीचाच उमेदवार विजयी होणार, मतांची आघाडीही मिळणार.

टॅग्स :PuneपुणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLakshman Jagtapलक्ष्मण जगताप