ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊन घर बांधणे सर्वांनाच शक्य होते असे नाही, परंतु विकत घेतलेल्या वास्तूची वास्तू शास्त्रानुसार जडण घडण करणे आपल्या सर्वांनाच शक्य आहे. यासाठी आपण वास्तू शास्त्राचे नियम जाणून घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो. या ल ...
Vastu Shastra: रात्रीच्या शांततेत माणसांच्या रडण्याचे आवाज आले तरी आपण पटकन कानोसा घेतो आणि कोणाकडे काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या बाबतीत काही घडले तर ती वार्ता जाणून तरी घेता येते, मात्र मूक प्राण्यांचे क्रंदन गूढ वाटते. त्यांन ...
Vastu Shastra: हिंदू धर्मातही वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे म्हटले जाते की वस्तू योग्य दिशेला आणि घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास व्यक्तीला शुभ परिणाम प्राप्त होतात. एवढेच नाही तर घरातील सजावट आणि रोपांसाठी योग्य जागा देण्यात आली ...
Vastu Shastra: बहरलेली तुळस बघायला किती छान वाटते. तर काही वेळा तुळस अचानक कोमेजते, निष्पर्ण होते. हा बदल केवळ ऋतुमानानुसार घडतो असे नाही, तर ते तुळशीचे रोप वास्तूशी निगडित स्पंदने टिपून आगामी घटनांचे संकेत देते. याचा तुम्हीदेखील बारकाईने अभ्यास केला ...
Vastu Shastra: मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये लावले जाते. मात्र माहितीअभावी लोकांना मनी प्लांट लावूनही लाभ होतोच असे नाही. मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. जो प्रापंचिक सुख, भौतिक सुख इ. सुखांचा कारक मानला जातो. यासाठी त्याचे नियमही जाणून ...
World Environment Day 2023: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळा ...
हळद हा असा पदार्थ आहे, ज्यामध्ये एक नाही तर अनेक गुणधर्म आहेत. याचा उपयोग फक्त स्वयंपाकातच नाही तर रोगांवर उपचार करण्यासाठीही केला जातो. एवढेच नाही तर प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य मानण्यात आला आहे. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना हळद अत्यं ...
Matsya Jayanti Vastu Tips: आज मत्स्यजयंती. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता. त्यामुळे वास्तुशास्त्रात गाय, कुत्रा, पोपट, मांजर यांच्याप्रमाणेच माशांना देशील महत्त्व दिले आहे. या ...