२०२१या वर्षात भारताच्या सात क्रिकेटपटूंनी लग्न केलं. जसप्रीत बुमराहच्या लग्नाची तर हवाच झाली होती. दोन वेळा लग्न स्थगित करावं लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू अखेर बोहोल्यावर चढला.... ...
Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी जानेवारी महित मेगा ऑक्शन होणार आहे. अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझीच्या समावेशामुळे आधीच्या ८ संघांनी आपापल्या ताफ्यात हव्या असलेल्या खेळाडूंना कायम राखले. यात काही धक्कादायक निर्णयही पाहायला मिळाले, परंतु बीसीसीआयनं ठेवलेल्य ...
भारताला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद ( Unmukt Chand) यानं फिटनेस अँड न्यूट्रीशन कोच सिमरन खोसला ( Simran Khosla) हिच्याशी लग्न केलं. ही दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होती आणि रविवारी उन्मुक्त-सिमरन यांनी सात फेरे ...