फेब्रुवारी महिना लागला की प्रेमाचे वारे वाहू लागतात. हा प्रेम सप्ताह साजरा करणे ही खरी पाश्चात्य संस्कृती. तरीही भारतीयांनी ती स्वीकारली आणि आता दरवर्षी ती उत्साहात साजरीदेखील होते. केवळ व्हॅलेन्टाईन डे नाही तर ७ ते १४ फेब्रुवारी असा प्रेम सप्ताह साज ...
ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना अत्यंत धोकादायक मानले जाते. जसे- शनि, राहू, केतू. या ग्रहांची वक्र दृष्टी नियमित कामांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे या ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांची लोकांना भीती वाटते. कारण या बदलांचा लोकांच्या जीवनावर मोठा प् ...
आपल्यातले दोष सांगायला जग आहेच, पण स्वत:च्या गुणांची पारख आपण स्वत: केली, तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते. तुम्ही जर तुमच्याठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल, तर तुमच्या जन्ममासानुसार ज्योतिषशास्त्र दाखवेल तुम्हाला तुमच्या गुण-दोषांच ...
शनि ग्रहाशी संबंध आला की भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण शनी देव हे इतर ग्रहांच्या तुलनेत कडक शिस्तीचे शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी ज्यांच्यावर असते त्यांच्याकडून चुकीची वागणूक घडली असता त्यांना त्वरित शिक्षा मिळते. म्हणून ते राशीला आले की लोक शिस्तीने ...
माणसाच्या स्वभावावर त्याच्या राशीचा प्रभाव असतो. काही राशी शांत तर काही तापट, काही चंचल तर काही धीर गंभीर असतात. म्हणूनच लग्नाआधी कुंडली जुळवताना दोन्ही राशी परस्पर पूरक आहेत की विरुद्ध हे तपासून घेतले जाते. हे तपासायची आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपल् ...