ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:24 IST
1 / 10ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच पिकांना बसला आहे. (सर्व फोटो - भालचंद्र जुमलेदार)2 / 10पनवेल, उरण तालुक्यातील भात शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. 3 / 10पुरामध्ये आधीच भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 4 / 10सरकारच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. 5 / 10रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीची पाहणी केली आहे. 6 / 10कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 7 / 10कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 8 / 10कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 9 / 10कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत. 10 / 10कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.