भारताने सलग तिस-यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक

By admin | Updated: October 22, 2016 22:44 IST2016-10-22T21:22:29+5:302016-10-22T22:44:23+5:30

भारताने सलग तिस-यांदा कबड्डी विश्वचषक जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. भारताने 38-29 फरकाने इराणचा पराभव केला