Bharti Arora: आयएएस-आयपीएस अधिकारी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. त्यानंतर यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. मात्र काही अधिकारी या सर्वांमुळे समाधानी होत नाहीत. त्यांच्यापैकी काहीं हा सगळा मानमरातब सोडून शां ...
मोदी सरकारने विशेष अधिवेशन बोलविल्याचे समजताच देशात वन नेशन, वन इलेक्शनची जोरदार चर्चा झाली होती. विरोधकांसह सत्ताधारी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ...