नरेंद्र मोदींनी कलम ३७०, ५ राज्यांचे निकाल, नवीन चेहरे मुख्यमंत्री बनवणे, राम मंदिर आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ...
संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंयत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येत आहे. ...
भारतात आधार कार्ड हे ओळख प्रमाणपत्र मानले जात असले तरी आजही मतदान ओळखपत्र ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे. देशाच्या नागरिकत्वाची ओळख, आणि मतदान करताना अत्यंत्य आवश्यक म्हणून ते ग्राह्य धरले जाते. ...