शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 2:15 PM

1 / 5
हरिद्वारहून नवी दिल्लीपर्यंत भारतीय किसान क्रांती यात्रेनं किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन केले होते. उत्तर भारतातील अनेक राज्यांतील शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते.
2 / 5
शेतकऱ्यांचे हे आंदोलन आठ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
3 / 5
कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे.
4 / 5
कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे.
5 / 5
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. पूर्व दिल्ली आणि गाझियाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी