लग्न हा कुणाच्याही जीवनातील महत्त्वाचा क्षण. विशेषतः मुलींच्या जीवनात या दिवसाला विशेष महत्त्व असतं. लग्नाच्या दिवशी नटावं, सुंदर दिसावं अशी प्रत्येक वधूची इच्छा असते. नवराई माझी लाडाची, नवरी नटली अशी नटलेल्या नवरीचं वर्णन करणारी कितीतरी गाणी आली आहे ...
गणरायाच्या पाठोपाठ दुसरा सण येतो नवरात्र आणि दसरा. नवरात्री उत्सवाची आजपासून सुरुवात आजपासून झाली असून पुन्हा एकदा वातावरणात चैतन्य पसरणार आहे. नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते. विशेषत: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास ...