पहिल्यांदा दंड वसूल केल्यानंतर या माणसाला मास्क देण्यात आला होता. तरीही रस्त्यावर मास्क न लावल्यामुळे कठोरात कठोर कारवाई करण्यात आली आणि जवळपास १० हजार रूपयांचे चालान कापण्यात आले. ...
वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यानंतर काहीच महिन्यांनी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून उर्वशी सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...