विजयदुर्ग किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढी आहे.सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब् ...
उडुपी मधील कुंदापूर तालुक्यांतील बसरुर मधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडल्याच्या घटनेस घटनेस येत्या ८ फेब्रुवारी २०१६ रोजी ३५१ वर्ष पुर्ण होत आहेत. ...
माटुंगा स्टेशनमध्ये सामाजिक संदेश देणा-या चित्रांच्या माध्यमातून सुंदरीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर Making A Difference या मॅड संस्थेने आता बोरीवली स्टेशनाचा कायापालट केला ...
१०) पिक्कॉक पॅनसी९) ग्रे पॅनसी भारतामध्ये सुमारे १५०० जातींची फुलपाखरे असून निसर्गातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.८) कॉमन पायरट फुलपाखरे हा निसर्ग साखळीतील एक महत्वपूर्ण घटक आहे.७) सल्मोन अरब पावसाळ्यातल्या रमणीय जलोत्सवच्या अखेरीस निसर्गाच्या ...
भारतीय वंशशास्त्रचे अभ्यासक पी. के. गोडे यांनी 1943 मध्ये लिहिलेल्या न्यू इंडियन अॅटीक्युरी या पुस्तकात जिलेबीची रेसिपी असल्याचे नोंदविले आहे. 1450 मध्ये लिहिलेल्या प्रियामकर्णरपकवा या जैन ग्रंथात तसेच 17व्या शतकातील रघुनाथ यांनी लिहिलेल्या भोजन कुटह ...
रायगड महोत्सवामुळे रायगडावरील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य दांडपट्टा कसरतीचे मर्दानी खेळ ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली.राजसदर य ...