चार दशकांपूर्वी मीही तुमच्या सारखाच या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलो.येत्या काळात तुम्ही आपल्या कर्तुत्वाने नक्की उज्वल कराल असा विश्वास आहे असे सदर्न कमांड प्रमुख बिपिन रावत म्हणाले. ...
केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प)सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिका-यांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. ...
जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले ...
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या सैराट चित्रपटातील ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘जनता वसाहत’ आहे. ...