माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस गुरुदास कामत यांच्या राजकीय संन्यासामुळे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे ...
काठोकाठ खळाळणारी नदी ही त्या गावची श्रीमंती मानली जाते. गोदावरी नदीमुळे नाशिकक्षेत्री सुबत्ता आली आणि तीर्थस्थानामुळे ती वाढली. मात्र, बुजुर्गांना ज्ञात असलेल्या इतिहासाचा धांडोळा घेतला ...
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्राला सुरूवात झाली आहे. ...