Chaitanya Raj Singh : अनेक राजघराण्यांनी आपले रीतीरिवाज परंपरा ह्या जपून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे संस्थाने नसली तरी राज्याभिषेकासारखे सोहळे या राजघराण्यांकडून पार पडत असतात. ...
दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. ...