शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:00 IST

पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातूनपाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.यावर्षी येलदरी धरणातील संपूर्ण पाणी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील २२३ गावे, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी बिगर सिंचन पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून येलदरी धरणाखालील तिन्ही कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यामुळे या भागातील २० ते २५ गावांमध्ये पाण्याची तीव्रता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकºयांनी येलदरी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती.या मागणीचा विचार करुन ३१ डिसेंबर रोजी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. ८ ते ९ दिवस नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकºयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निकाली निघणार आहे.२२.५ मेगावॅट वीज निर्मितीयेलदरी धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी विद्युत वीज निर्मिती केंद्राच्या दरवाजांमधून नदीपात्रात झेपावणार असल्याने हे विद्युत केंद्रही सुरु होणार आहे. यातून २२.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण