शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:00 IST

पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातूनपाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.यावर्षी येलदरी धरणातील संपूर्ण पाणी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील २२३ गावे, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी बिगर सिंचन पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून येलदरी धरणाखालील तिन्ही कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यामुळे या भागातील २० ते २५ गावांमध्ये पाण्याची तीव्रता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकºयांनी येलदरी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती.या मागणीचा विचार करुन ३१ डिसेंबर रोजी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. ८ ते ९ दिवस नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकºयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निकाली निघणार आहे.२२.५ मेगावॅट वीज निर्मितीयेलदरी धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी विद्युत वीज निर्मिती केंद्राच्या दरवाजांमधून नदीपात्रात झेपावणार असल्याने हे विद्युत केंद्रही सुरु होणार आहे. यातून २२.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण