शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:00 IST

पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी): पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातूनपाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.यावर्षी येलदरी धरणातील संपूर्ण पाणी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील २२३ गावे, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी बिगर सिंचन पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून येलदरी धरणाखालील तिन्ही कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यामुळे या भागातील २० ते २५ गावांमध्ये पाण्याची तीव्रता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकºयांनी येलदरी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती.या मागणीचा विचार करुन ३१ डिसेंबर रोजी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. ८ ते ९ दिवस नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकºयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निकाली निघणार आहे.२२.५ मेगावॅट वीज निर्मितीयेलदरी धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी विद्युत वीज निर्मिती केंद्राच्या दरवाजांमधून नदीपात्रात झेपावणार असल्याने हे विद्युत केंद्रही सुरु होणार आहे. यातून २२.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण