शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

परभणी : रेशनकार्ड प्रकरणांसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:20 AM

रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरण आणि गरजूंना नवीन शिधापत्रिका बदलून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती़ त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला या संदर्भात आढावा घेऊन या संदर्भातील माहिती ५ तारखेस शासनाला सादर करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी पुरवठा विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आले होते; परंतु, कोणत्याही जिल्ह्याने या संदर्भातील माहिती सादर केली नाही़ त्यामुळे या बाबतचा आढावा घेता आला नाही़ १७ फेबु्रवारी २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने या संदर्भात मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला़ त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या तरतुदीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयामार्फत पात्र नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोेकसेवा १४ आॅक्टोबर २०१५ च्या अधिसूचनेन्वये सूचित करण्यात आले आहे़ त्यामध्ये नवीन शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे इ. चा समावेश आहे़ यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे़ त्या अनुषंगाने पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, या मोहिमेत शिधापत्रिका बदलून देणे, विभक्तीकरण करणे, नवीन शिधापत्रिका देणे आदी मोहीम राबवून ३१ आॅगस्टपर्यंत या बाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार