शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

परभणी : अन्न सुरक्षा कायद्यासाठी रिपाइंचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:38 AM

राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत रिपाइंचे अनेक कार्यकर्ते, लाभार्थी सकाळी १० वाजेपासून एकत्र झाले़ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़त्यात आॅनलाईन ट्रान्झेक्शन प्रमाणे डी-१ मधील कुटूंब संख्या वाढल्याने वाढीव कोटा द्यावा, परभणी शहरातील एक रेशन दुकानदार आॅनलाईन रेशन वाटप करीत नाही़ त्याची चौकशी करावी, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये आहे़ त्यांना पीएचएच योजनेचा लाभ द्यावा, जुने कार्ड बदलून विभक्त कुटूंबाला नवीन कार्ड वितरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या़ रिपाइंचे राज्य सचिव लक्ष्मणराव बनसोडे, राज्य संघटक डी़एऩ दाभाडे, शबानाबी अहमद शेरू, शेख हिदायत शेख बाबामियाँ, अमीनाबी शेख बेगम, आशाबी बाशिद खान, मोहम्मद रफिक शेख मोसीद, रानूबाई वायवळ, भगवान कांबळे, मनोहर सावंत, युनूस खान आदींसह लाभधारक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी