शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

परभणी : टंचाई स्थितीत शासन जनतेसोबत-लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:51 IST

कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जि.प. सीईओं बी.पी. पृथ्वीराज, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी, चारा यासाठी प्राधान्य दिले जात आहे. मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. केंद्र शासनाने उपग्रहाद्वारे देखील परिस्थितीची पाहणी केली आहे. विविध यंत्रणांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. याचा दुष्काळी उपाययोजना व मदतीसाठी उपयोग होणार आहे. प्रशासनातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कृषी, गटविकास अधिकाºयांनी वस्तुस्थिती जिल्हाधिकाºयांकडे सादर करावी, असेही ते म्हणाले. सिंचनासाठी आलेला निधी वेळेवर खर्च करावा, असेही ते म्हणाले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पिनाटे यांनी जिल्ह्यातील पाऊस, दुष्काळाची झळ बसलेल्या तालुक्यांची माहिती सादर केली. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, मग्रारोहयो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.पीक परिस्थितीची विविध ठिकाणी पाहणी४लोणीकर यांनी शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील गणेशपूर तसेच सेलू तालुक्यातील तळतुंबा व परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी त्यांना खरीप हंगाम हातचा गेला, आता रब्बीसाठीही पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीRainपाऊस