शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

परभणी : गंगापूर धरणात अडविलेले ६०० दलघमी पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:52 IST

उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : उर्ध्व धरणातून ९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गंगापूर धरणाचे बंद केलेले दरवाजे उघडून ६०० दलघमी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसान सभेच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्र्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.उर्ध्व धरणातून सोडण्यात आलेले ९ टीएमसी पाणी गंगापूर व पालखेड धरणात अडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जायकवाडी धरणात सोडण्यात येणाºया पाण्याच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध केला जात असून, या प्रश्नी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर कॉ. विलास बाबर, कॉ. प्रभाकर जांभळे, कॉ. बाबासाहेब पवार, कॉ. राजेभाऊ राठोड, कॉ.सटवाजी गोरे, पांडुरंग पवार, काशिनाथ शिंदे, गणेश लोखंडे, पंढरी बाबर, बबन पवार, कपील धूमाळ, कैलास थावरे, भास्कर खुपसे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण