शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परभणी : शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:28 AM

शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़सकाळी ११ वाजेपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला़ जिल्हाभरातून विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते़ राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशात व राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे़ यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव कर्पे यांनी त्यांची पत्नी व चार मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी पहिली सामूहिक आत्महत्या केली होती़ तेव्हापासून आजतागायत ७६ हजारांहून अधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत़ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे १ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकरी संपावर गेले होते़ त्यानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु, कर्जमाफीच्या योजनेत अटी व शर्ती टाकून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आले़ तेव्हा शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतीमालाची आधारभूत किंमतीप्रमाणे खरेदी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात बंडू सोळंके, विलास बाबर, माऊली कदम, संतोष देशमुख, प्रा़ सुरेंद्र रोडगे, अनंत कदम, लिंबाजी कचरे, अब्दुल हफीज, रामकृष्ण शेरे, शेख अब्दुल, उत्तम धुमाळ, नारायण काकडे आदींसह संघटनांचे बहुसंख्य प्रतिनिधी, शेतकरी सहभागी झाले होते़

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीfoodअन्नcollectorतहसीलदार