शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

परभणी : पाण्याअभावी वृक्ष लागवड मोहिमेला बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:51 IST

वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.राज्य शासन गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षीच्या जून महिन्यात ३४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या वृक्षांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली.सध्या तर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या झाडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २२ विभागांनी लावलेल्या ३४ लाख झाडांपैकी बहुतांश रोपटे जळून गेली आहेत.शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज४ राज्य शासन दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवून वृक्ष लागवड करीत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते; परंतु, एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षाला पाणीपुरवठा केला जात नाही, तशी तरदूतही या योजनेत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील झाडे जगविण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ