शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

परभणी : पाण्याअभावी वृक्ष लागवड मोहिमेला बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:51 IST

वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेली बहुतांश झाडे पाण्याअभावी जाग्यावरच करपून गेल्याचे दिसून येत आहे.राज्य शासन गेल्या तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात यावर्षीच्या जून महिन्यात ३४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे जून व जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लावण्यात आलेल्या झाडांची वाढही समाधानकारक होती; परंतु, त्यानंतर आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे या वृक्षांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली.सध्या तर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या झाडांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २२ विभागांनी लावलेल्या ३४ लाख झाडांपैकी बहुतांश रोपटे जळून गेली आहेत.शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज४ राज्य शासन दरवर्षी वेगवेगळ्या योजना राबवून वृक्ष लागवड करीत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला उद्दिष्ट देण्यात येते; परंतु, एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या वृक्षाला पाणीपुरवठा केला जात नाही, तशी तरदूतही या योजनेत नाही. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेतील झाडे जगविण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ