शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

परभणी : मांडवा येथे ४ एकरावरील केळीची बाग करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:17 IST

सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीचा फटका आता बागायती पिकांनाही बसू लागला आहे. तालुक्यातील मांडवा परिसरात चार एकरवरील केळीची बाग पाण्याअभावी करपल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.जिल्ह्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. तसेच पावसाअभावी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. परिणामी सिंचनासह पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर आतापर्यंत फळबागा जगविल्या. मात्र दोन महिन्यांपासून भूजलपातळीत मोठी घट झाल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. मांडवा येथील केशव उद्धवराव आरमळ व रघुनाथ उद्धवराव आरमाळ यांनी चार एकरवर केळीची लागवड केली होती; परंतु, पाण्याअभावी केळीची झाडे करपली आहेत. फळबाग लागवड करण्यासाठी आतापर्यंत ३ लाख रुपयांचा खर्च झाला. निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडले असते तर या बागा वाचल्या असत्या; परंतु, अद्यापपर्यंत पाण्याचे नियोजन नसल्याने केळीच्या बागा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, आरमळ यांनी या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले असून जळालेल्या केळी बागांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.विमा संरक्षण नसल्याने शेतकºयांना बसतोय फटका४फळपिकांना विम्याचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र बागायती शेतीसाठी विमा संरक्षण नसल्याने झालेले नुकसान शेतकºयांनाच सहन करावे लागत आहे.४तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या भागातील बागायती पिकांचा पंचनामा करुन हेक्टरी मदत जाहीर करावी, अशी मागणी बागायतदार शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी