शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 2:38 PM

गरीबांना गरीब ठेवण्यासाठी या शासनाने देशात मंदी आणल्याचा आरोपही त्यांनी केला़

परभणी : केंद्रातील भाजप सरकारने आतापर्यंत दोन बँका बुडविण्याचे काम केले़ राज्यात हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आणखी पाच राष्ट्रीयीकृत बँका बुडतील़ त्यामुळे मतदारांनी विचार करून मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले़ 

परभणी येथे सोमवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, एकाही राजकीय पक्षाने पाच वर्षांत काय काम करणार, हे सांगितले नाही़ कुठलाही विकासाचा कार्यक्रम हाती घेतला नाही़ आम्ही मात्र पाच वर्षांत काय करणार हे सांगितले आहे़ देशातील प्रत्येक नागरिकांकडून ईजीएस नावाचा कर वसूल केला जातो़ वर्षभरात या करापोटी २२ हजार कोटी रुपये जमा होतात़ या करातून बेरोजगार युवकांना रोजगार देणे किंवा त्यांना रोजगार भत्ता देणे अपेक्षित आहे़ मात्र भाजप सरकारने २२ हजार कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी तारण म्हणून ठेवले आहेत़ गरीबांना गरीब ठेवण्यासाठी या शासनाने देशात मंदी आणल्याचा आरोपही त्यांनी केला़ वंचित आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक बेरोजगाराला काम देऊ किंवा बेरोजगार भत्ता देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर