शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:07 IST

वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

मानवत (परभणी) : वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यात मानोली व झरी येथील विद्यार्थिनीचा सहभाग होता. 

तालुक्यातील मानोली येथे मानव विकास मिशनची बस येण्याची  वेळ सकाळी सात वाजता आहे. मात्र बस येण्यास वारंवार उशीर होतो. काही वेळा तर बसची फेरीच रद्द करण्यात येते. विद्यार्थिनीना वेळेवर पास देण्यात येत नाही. याबाबत पालकांनी वारंवार आगार प्रमुखांकडे व वाहतूक नियंत्रकाकडे तक्रारी केल्या होत्या. 

यामुळेच ३ सप्टेंबरला पालकांनी उशीरा आलेली बस गावातच रोखून धरली. यानंतर बस नियमित सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु यानंतरही बस वारंवार उशिरा धावत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनीनी व पालकांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात ठिय्या आंदोलन केले. तब्बल तासभर त्यांनी रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांनी विद्यार्थिनीची समजून काढण्याच्या प्रयत्न केला. शेवटी वाहतूक नियंत्रक पि व्ही सुरवसे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनीने आपले आंदोलन मागे घेतले

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportराज्य परीवहन महामंडळSchoolशाळाagitationआंदोलन