शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

शिवरायांचे शेती धोरण जपणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST

परभणी : शेती आणि शेतकरी हित शिवरायांना सर्वोच्च होते. कित्येक वेळा अत्यंत कठीण परिस्थिती उद्‌भवली; मात्र अशा परिस्थितीतही ...

परभणी : शेती आणि शेतकरी हित शिवरायांना सर्वोच्च होते. कित्येक वेळा अत्यंत कठीण परिस्थिती उद्‌भवली; मात्र अशा परिस्थितीतही शिवरायांनी शेतकरी हित जपले. त्यांचे शेती धोरण आजही जपणे गरजेचे आहे, असे मत मंचक दुधाटे यांनी व्यक्त केले.

येथील पाणी, वीज बचत गटाच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात दुधाटे बोलत होते. यावेळी रणजित कारेगावकर, प्रा.डॉ.जयंत बोबडे, पत्रकार पंकज क्षीरसागर, बंडू मगर, शेख सलाम, प्रसाद ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुधाटे म्हणाले की, स्वराज्य हे आपले आहे आणि ते स्वतंत्रही आहे, ही जाणीव करून देत त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्थानिक भूमिपुत्रांना सैनिक म्हणून सामावून घेतले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून लढण्याची स्फूर्ती दिली. शेतीला व शेतकऱ्यांना राजांनी विशेष संरक्षण दिले, असे त्यांनी सांगितले. रणजित कारेगावकर यांनी सूत्रसंचालन केेले. विष्णू मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केेले. रघुनाथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक चांदणे, बाळासाहेब सिनगारे, संजय देसाई, संदीप खरडे, भीमा मोरे, दीपक फाटे, शेख मोहसीन, नितीन जवंजाळ, शेख रिहान, राजेश महामुने, दीपक घाटुळ, शेख अब्दुल, विशाल शिंदे, रोहीत पाटील, शेख खदीर, संजय अग्रवाल आदींनी प्रयत्न केले.