शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

परभणी जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात ...

परभणी जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात या भाजीपाल्याला आधारभूत किंमत मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला घेतात. शेतकरीही माल वाया जाईल या भीतीने त्याची विक्री करून मोकळे होतात. याच मालाचे दर दुप्पट-तिप्पट होतात. मूळ खरेदीदार ते ग्राहक या साखळीमध्ये हे दर वाढल्याचे दिसून येतात. यामुळे ग्राहक नेहमीच भाजीपाला महाग असल्याची ओरड करतात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच उरत नाही आणि ग्राहकाला भुर्दंड सहन करावा लागतो.

कोणत्या भाजीला काय भाव ?

भाजी भाव

वांगी ४० रुपये किलो

टोमॅटो ३० रुपये किलो

भेंडी ४० रुपये किलो

चवळी ४० रुपये किलो

पालक ४० रुपये किलो

कोथिंबीर ८० रुपये किलो

मेथी १५ रुपये जूडी

हिरवी मिरची १० रुपये छटाक

पत्तागोबी ४० रुपये किलो

फलगोबी ४० रुपये किलो

दोडके ४० रुपये किलो

भावात एवढा फरक का

फळ, भाजीपाला याची विक्री करताना शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळणे गरजेचे आहे. मात्र, शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे नाशवंत माल लगेच मिळेल त्या भावाने विक्री करण्याची घाई शेतकऱ्यांनी झालेली असते. यामुळे पैशाचे नुकसान होते. परिणामी, शेतकरी अडचणीत सापडतो. - विलास बाबर, शेतकरी नेते.