शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

'खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

By मारोती जुंबडे | Published: April 24, 2023 5:50 PM

खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कॉंग्रेस आमदारांची मागणी

परभणी: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर ५०० हून अधिक श्री सदस्यांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सोमवारी परभणी शहरात आयोजित एका पत्रकार परिषदेत केली.

खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावर १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांसाठी कोणतेही सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला. याला सरकार जबाबदार आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखांची आर्थिक मदत देऊन सरकार आपली सुटका करून घेऊ पाहत आहे. मात्र या पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला. तर ५०० पेक्षा जास्त श्री सदस्य उपचार घेत आहेत.

त्यामुळे या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षआमदार अमरनाथ राजूरकर यांनी २४ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, रामभाऊ घाडगे, पंजाबराव देशमुख,प्रा. तुकाराम साठे, बंडू पाचलिंग, मलिका गफार, दुरार्णी खानम, अतिक उर रहेमान, सचिन अंबिलवादे, नानासाहेब राऊत, सुहास पंडित, विखार लाला, श्याम खोंवे, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAmara Rajurakarअमर राजूरकर