शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाण्यासाठी ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, तहसिलदाराच्या दालनातच केले विषारी द्रव्य प्राशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:35 IST

मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता़

परभणी : मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यातील दोघा ग्रामस्थांची प्रकृती अस्वस्थ असून, त्यांना  परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, मानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता़ मानोली गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी आणि गावातील इतर गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशा ग्रामस्थांच्या  प्रमुख मागण्या होत्या़ या मागण्या न सोडविल्यास १९ एप्रिल रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

आज सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास हे ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले़ पोलीस प्रशासनाने या ग्रामस्थांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली़ या झटपटीतच लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख सगीर या चार ग्रामस्थांनी सोबत आणलेले विष प्राशन केले़ त्यानंतर एकच गोंधळ उडाला़ तातडीने या चारही ग्रामस्थांना मानवतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारही ग्रामस्थांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या