शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

दुष्काळामुळे पाथरी तालुक्यातील केळी बागा उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 5:50 PM

यामुळे जवळपास 20 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

ठळक मुद्दे 500 एकरवरील केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत.या वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाथरी (परभणी ) : दुष्काळामुळे बहुतांश पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीची समस्या गंभीर बनली आहे. पाण्याअभावी तालुक्यातील 500 एकरवरील केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना उभ्या बागा मोडण्याशिवाय आता पर्याय नाही. यामुळे जवळपास 20 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. 

तालुक्यात या वर्षी गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 2 महिन्यापासून तर दुष्काळ अधिकच तीव्र झाला आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी न सुटल्याने तर या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णतः कोरडे पडले आहेत. गोदावरी नदीच्या बंधाऱ्यातील पाणी आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्यातील पाणी यावरच या भागात बारमाही शेती अवलंबून आहे. पाणी नसल्याने आता अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बागायती केळी पीक अक्षरशः नेस्तनाबूत झाले आहे. संपूर्ण केळी बागा जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केला तर २० कोटींचे नुकसान यातून झाले आहे. 

सर्वच क्षेत्र बाधितकेळी पिकाला बारमाही पाणी लागते. मात्र, या बागा दुष्काळात सापडल्या आहेत. तालुक्यात कृषी विभागाच्या अवहालानुसार 500 एकर केळी लागवड आहे. पाण्याअभावी शेतातील उभे केळीचे पीक करपून जात आहे सर्वच क्षेत्रावरील केळी बाग जळून गेल्या आहेत. यामुळे या बागा मोडण्याशिवाय शिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. 

टॅग्स :droughtदुष्काळFarmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी