शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

तंटामुक्ती योजनेला उतरती कळा

By admin | Published: May 02, 2017 4:45 AM

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या

प्रसाद आर्वीकर /परभणीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या घटत चालली आहे़ २०१६-१७मध्ये योजनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत़ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून होणारे तंटे पोलीस ठाण्यापर्यंत न पोहचता गाव पातळीवरच मिटावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करण्यात आली़ पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ त्यापैकी ४ हजार ६८४ प्रकरणांमध्ये समेट घडवून ते गावपातळीवरच मिटविण्यात आले़ गेल्या १० वर्षांतील योजनेचा आढावा घेतला असता आता योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे़ २०१०-११ या वर्षांत योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला़ या वर्षामध्ये ४६ गावे पुरस्कार प्राप्त ठरली होती़ त्यानंतर मात्र गावे कमी कमी होत आहेत. २०१२-१३मध्ये ४५ गावांना ‘तंटामुक्त गाव’ पुरस्कार मिळाला़ २०१३-१४मध्ये ३६, २०१४-१५मध्ये २०, २०१५-१६मध्ये अवघ्या चार गावांना तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे़दाखल तंट्यांची संख्याही घटलीतंटामुक्त गाव योजनेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ मागील वर्षी केवळ ५ हजार १६ तंटे दाखल झाले.