शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

औरंगाबाद : १७०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:44 IST

औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील कॉलम फुटून खाली सरकल्यानंतर झालेल्या आवाजामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.

श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा (औरंगाबाद ) : औरंगाबाद तालुक्यातील हिरापूर शिवारात गट नं ४६ मधील पी.एस.बी.ए शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे १७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी शाळेच्या कॉलमला अचानक तडा गेल्यामुळे इमारतीला हादरा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदरील कॉलम फुटून खाली सरकल्यानंतर झालेल्या आवाजामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.शाळा व्यवस्थापनाने आठवडाभराची सुटी शिक्षण विभागाची परवानगी न घेता जाहीर करून टाकल्याने पालकांना हा सगळा प्रकार समजण्याच्या पलीकडे गेला आहे. संस्थाचालकाने पालकांना व शिक्षण विभागाला (पान २ वर)शिक्षण विभागाचे मत...सदर घटनेची व शाळेला सुट्या दिल्याची माहिती शाळेने शिक्षण विभागाला कळवायला हवी होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा स्ट्रक्चर आॅडिट रिपोर्ट आल्याशिवाय त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश संस्थेला दिले आहेत, असे शिक्षणाधिकारी राकेश सोळुंके यांनी सांगितले.पोलिसांचे मत...सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाळेला लेखी नोटीस बजावली आहे. इमारतीच्या पडझडीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, त्यांना इजा झाली तर सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची राहील. असे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.संस्थाचालकाचे मत...या घटनेनंतर स्ट्रक्चर आॅडिटच्या रिपोर्टसाठी अर्ज दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. शिवाय शासकीय अभियंत्यांनी सांगितलेल्या सुधारणा करून त्यांच्या परवानगीनेच या इमारतीत विद्यार्थी बसविण्यात येतील, असे पीएसबीए इंग्लिश स्कूलचे संस्थापक अमित भुशेकर यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद