शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही. ...
धुळ्यासारख्या लहानशा शहरातूनपुण्यात गेले.तिथून शिक्षणासाठी थेट केरळलाआणि तिथून पुढं आयआयटी चेन्नई. ...
‘ए तू लिखता रहता है ना कुछ कुछ? बता, तेरा फेवरेट वर्ड कौनसा है?’‘अं.. कवडसा - मराठी शब्द है.’ ...
आपल्याला व्हायचं बरंच काही असतं.पण प्रत्यक्ष आपण कोणीच होऊ शकत नाही.मग आपण स्वत:लाच सांगतो,नाहीच जमत मनासारखं काही करायला! ...
उपवर लेक असेलतर शेतकरी असलेले वडीलशहरातलं नोकरदार स्थळ पाहतात. ...
मानव जातीच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासामध्ये मानवानं जेवढे बदल पाहिले नसतील तेवढे बदल आपण गेल्या १०-१५ वर्षांत पाहिले. ...
इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. गेले काही दिवस व्हायरल वादळ आहे, ते या शब्दांचं. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? ...
कृषी शाखेत पदवी घेतली.ठरवलं, आपण शेतीच करायची.पण पाणी कुठं होतं?पाणी नाही, दुष्काळ. ...
वयाची तिशी कधीच उलटली. तब्येतीनं छळलं, दुखापतींनी ग्रासलं. मात्र तो हरला नाही. पुन्हा पुन्हा त्यानं स्वत:ला कोर्टावर उतरवलं. ...
दहावीत असताना आयुष्यात पुढे काहीतरी मोठं करायचं एवढाच विचार मनात होता. वाशीम जिल्ह्यातील शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या कारंजा (लाड) तालुक्यात लहानपणापासून शिकलो होतो ...