तूच म्हणतोस ना, आपण सगळ्या प्रकारचं बोलू शकू असं आपल्या दोघांचं जग आपण निर्माण करायला हवं. तरी एक पाऊल एकमेकांच्या दिशेने पुढे येण्यासाठीचेच प्रयत्न करायला हवेत. ...
माझ्या कामाची जास्त गरज कुणाला आहे? तंत्रज्ञानानं कारमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे तसं खेडय़ापाडय़ातही काम होणंही गरजेचं आहे. मी ग्रामीण भागाची वाट निवडली. ...
लोक वाईट नसतात, माणसाची वेळ वाईट असते याचा अनुभव पहिल्यांदा आला तो मुंबईत. माझ्यातली मी सापडले ती ही मुंबई. वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांसोबत राहायला शिकवलं तेही मुंबईनेच. ...
आज क्रांतिदिन. क्रांती आपल्या अवतीभोवती घडते आहे. आपण नव्या क्रांतीचे साक्षीदार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात अशी क्रांती होतेय. कोण करतंय? कृत्रिम बुद्धिमत्ता. ...