शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

दौंड ते नौदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 6:33 PM

सारा देशच माझा कुठं परकेपणाची भावनाच नाही.

- अमोल शिंदे, दौंड

कौठडी. हे माझ्या गावाचं नाव. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हे छोटंसं गाव आहे. शेतकरी कुटुंब. गावी मोठं खटल्याचं घर आहे. माझे वडील पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या सेवेत होते. त्यांच्या वारंवार बदल्या होत. दौंडनजीक त्यांनी माझ्या राहण्याची सोय केली. माझ्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी ही काळजी घेतली होती. माझं प्राथमिक शिक्षण दौंडला रेल्वेच्या शिशू विकास मंदिर या प्राथमिक शाळेत झालं. त्या काळी ते विद्यालय नामांकित होते. उच्च शिक्षणासाठी मी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत होतो. बारावी चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर खºया अर्थानं माझ्या जीवनाचा नवा प्रवास सुरू झाला.इतर मुलांसारखी डिग्री घ्यायची आणि चांगल्या पैकी एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करायचं, आरामशीर जीवन जगायचं असं काही माझ्या मनात नव्हतं. मला काही वेगळी वाट चालून पाहायची होती. लहानपणापासून माझ्या वडिलांनी एक गोष्ट मनावर बिंबवली होती ती म्हणजे स्वत: आधी देशाचा विचार कर. आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा याच शिकवणुकीला जागून मी भारतीय नौदलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. आता मी भारतीय नौदलात टेक्निकल इंजिनिअरपदावर कार्यरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी सेवेत आहे. सध्या कोचीनला असतो. गाव सुटलं, राज्य सुटलं; पण देश तर माझाच आहे. सारा देशच आपला असल्यानं कुठं परकेपणाची भावना नाही. मी मनापासून एक वेगळी आणि समाधानाची वाट चालतो आहे.

(शब्दांकन -बाळू कुंभार)