शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

By admin | Updated: February 27, 2016 04:01 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ९ गडी राखून दणदणीत

रांची : भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ९ गडी राखून दणदणीत विजय केला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेचा ३-0 असा सफाया केला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन संघ ९ बाद ८९ धावाच उभारू शकला. भारताने हे आव्हान १३.५ षटकांत १९१ धावा करीत पूर्ण केले.भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फक्त चार फलंदाज इशानी लोकुसुरियगे (नाबाद २५), चामरा अटापट्टू (२१), अमा कांचना (१७) आणि निपुन हंसिका (१३) हेच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले.भारताकडून डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्टने १७ धावांत ३ गडी बाद केले. अनुजा पाटीलने १९ धावांत २ गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने ४३ चेंडूंत नाबाद ४३ आणि वेलास्वामी वनिता हिने २५ चेंडूंत ३४ धावांची खेळी केली व ५२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी करत भारताला शानदार सुरुवात करून दिली. वनिता तंबूत परतल्यानंतर स्मृती मानधना हिने वेदा कृष्णमूर्तीच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.