शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुढच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक निश्चित होईल; आयओसी सदस्य या नात्याने आयोजनाबाबत आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:23 IST

जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर लस येईपर्यंत आॅलिम्पिक आयोजन होऊ शकेल का, यासंदर्भात मतभिन्नता असताना टोकियो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक पुढच्या वर्षी ठरल्यानुसार २३ जुुलैपासून होतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य असलेले भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी व्यक्त केला आहे.

जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी कोरोनावर लस येईपर्यंत ऑलिम्पिक होईल, याविषयी शंका तसेच चिंता व्यक्त केली. जपानच्या वैद्यकीय संघटनेच्या प्रमुखांनीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतरच ऑलिम्पिक शक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या समन्वय आयोगाचे प्रमुख जॉन कोटस यांनी मात्र कोरोना लस येईस्तोवर आॅलिम्पिक स्थगित करणे अनिवार्य नसल्याचे वक्तव्य केले आहे.

भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या विशेष आॅनलाईन बैठकीला मार्गदर्शन करताना आयओए प्रमुख बत्रा यांनी शनिवारी कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नका, असे सांगून टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी निश्चितपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले, ‘मी विश्वसनीय सूत्रांच्या संपर्कात असून माझी नेहमी चर्चा सुरू आहे. आॅलिम्पिकचे आयोजन पुढच्या वर्षी होईल. माझ्या मते, कोरोनावर

सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत लसनिश्चितपणे येईल. आम्ही मात्र पुढील वर्षी आॅलिम्पिक आहे, त्याच पद्धतीने तयारी करणार आहोत. आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे प्रमुख असलेले बत्रा म्हणाले,‘ २०३२ च्या आॅलिम्पिक दाव्यासाठी सर्व जुळवाजुळव सुरू झाली आहे. अंतिम निर्णय २०२५ ला होईल. आयओसीचे एक पथक विविध इच्छुक देशांचा दौरा करत आहे. डिसेबरमध्ये ते पुन्हा सुरू होईल, असे वाटते. (वृत्तसंस्था)२०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदावर नजरभारतीय आॅलिम्पिक संघटना २०३२ च्या आॅलिम्पिक यजमानपदाच्या बोली प्रक्रियेत सहभागी होईल, असे बत्रा म्हणाले. भारताने राष्टÑकुलचे यजमानपद दहा वर्षांआधी यशस्वीपणे पार पाडले. त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आम्ही २०२६ चे यूथ आॅलिम्पिक गेम्स आणि २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनाबाबत गंभीर आहोत. या संदर्भात आयओसीला आधीही लिहिले आहे. २०२६ च्या आयोजनासाठी थायलंड, रशिया आणि कोलंबियासोबत स्पर्धा करावी लागेल. २०२३ च्या आॅलिम्पिक आयोजनासाठीदेखील क्वीन्सलॅन्ड (आॅस्ट्रेलिया), शांघाय आणि सेऊल तसेच प्यांगयांग या शहरांसोबत नवी दिल्लीची स्पर्धा असेल, असे बत्रा म्हणाले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020