शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

टी- २० विश्वचषक म्हणजे वेळेचा अपव्यय : हॅरिस

By admin | Updated: February 2, 2016 03:17 IST

आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धा वेळेचा अपव्यय असून, या स्पर्धेला गंभीरपणे घेण्यासाठी या प्रकारचे अधिक सामने खेळवणे गरजेचे आहे

मेलबर्न : आगामी विश्वचषक टी-२० स्पर्धा वेळेचा अपव्यय असून, या स्पर्धेला गंभीरपणे घेण्यासाठी या प्रकारचे अधिक सामने खेळवणे गरजेचे आहे, असे वैयक्तिक मत आॅस्टे्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज रेयान हॅरिस याने व्यक्त केले. भारताने आॅस्टे्रलियाला व्हाइट वॉश दिल्यानंतर एक दिवसाने हॅरिसने आपले मत व्यक्त करताना सांगितले, की प्रत्येक संघ नियमित क्रिकेटच्या तुलनेत टी-२० सामने कमी खेळत असताना, या टी-२० विश्वचषक स्पर्धा व्यर्थ आहे.गतवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या हॅरिसने एका रेडिओला मुलाखत देताना सांगितले, की टी-२० विश्वचषक स्पर्धा वेळेचा अपव्यय असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. गतवर्षी आम्ही एक टी-२० सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता, तर यंदा टी-२० विश्वचषक असल्याने आम्ही सहा सामने खेळलो. शिवाय भारताकडे रवाना होण्यापूर्वीही द. आफ्रिकेविरुद्ध ३ सामने खेळणार आहोत.