शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 02:34 IST

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी ...

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी न्यूझीलंडला ३-० ने नमवून शेवट गोड केला.

नवनीत कौरने ४५ आणि ५८ व्या मिनिटाला, तर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला गोल केले. पहिल्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. नवनीतने ४५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर शर्मिलाने ५४ व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. नवनीतने सामना संपायला दोन मिनिटे असताना पुन्हा एकदा हल्ला चढविला. त्यात तिला यश आले.

भारताने दौºयातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड डेव्हलपमेंट संघावर ४-० असा विजय नोंदविला होता. त्यानंतरच्या सामन्यात न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाकडून मात्र १-२ तसेच ०-१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. मंगळवारी चौथ्या सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनवर १-० ने विजय नोंदविला. भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी मायदेशी परतणार आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत