शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

‘... तर युवा नेमबाजांचे नुकसान!’ - जितू राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:02 AM

बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे २०२२ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्याचा यजमान देशाचा निर्णय युवा नेमबाजांसाठी नुकसानदायी ठरेल, असे मत गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतून परतलेला आघाडीचा नेमबाज जितू राय याने व्यक्त केले आहे.सेनादलाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना जितूने राष्ट्रकुल स्पर्धेत युवा खेळाडूंनी केलेल्या देदीप्यमान कामगिरीचा गौरव केला. या युवा खेळाडूंना फटका बसू नये यासाठी २०२२ च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजी कायम ठेवावी, असे आवाहन केले. तो पुढे म्हणाला, ‘आम्ही केवळ नेम साधू शकतो आणि खेळ कायम ठेवण्याची विनंती करू शकतो. खेळ कायम ठेवणे सरकार आणि आयोजकांच्या हातात आहे. खेळ कायम राहील, अशी मला आशा आहे.’गोल्ड कोस्ट येथे चमकदार कामगिरी करणाºया सेनादलाच्या सर्व खेळाडूंचे आज सेनेतर्फे जंगी स्वागत झाले. २०२२ च्या राष्टÑकुलमध्ये नेमबाजीचा समावेश न झाल्यास भारताने राष्टÑकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन एनआरएआयने केले आहे. याविषयी विचारले असता जितू राय म्हणाला की, ‘एनआरएआयने असे आवाहन केले असेल तर ते खेळाडूंच्या हिताचेच आहे. भारत या खेळात दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. नेमबाज देशासाठी पदके आणत असताना अचानक खेळ वगळण्याच्या हालचाली होत असतील, तर या कृतीला विरोध व्हायला हवा. बहिष्कारासारखा कडवा विरोध झाल्यास काही फरक पडेल. मी एनआरएआयच्या भूमिकेस पाठिंबा देतो.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा