शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारताचा वेगवान मारा प्रभावी : ली

By admin | Updated: March 25, 2015 01:16 IST

वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडविली आहे़ भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी मारा आहे,

सिडनी : वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडविली आहे़ भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी मारा आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे़ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मोहंमद शमीचेही लीने विशेष कौतुक केले़ली पुढे म्हणाला, ‘‘भारताचे वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव आणि मोहित शर्मा यांनी ७० पैकी ४२ विकेट्स मिळविल्या आहेत़ यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली, तर आॅस्ट्रेलिया अडचणीत येऊ शकतो़’’ मोहंमद शमीविषयी ली म्हणाला, की इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईटचे प्रतिनिधित्व केले होते, तेव्हा मोहंमद शमीची गोलंदाजी जवळून बघता आली़ हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर विशेष मेहनत घेतो़ वर्ल्डकपमध्ये त्याला या मेहनतीचे फळ मिळाले़