शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सिंधू जिंकली... भारतीय बॅडमिंटन संघाचे पहिले पदक झाले पक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 05:46 IST

हाँगकाँगला नमवत महिला उपांत्य फेरीत

शाहआलम : भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी येथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात हाँगकाँगचा ३-० ने पराभव करीत पहिले पदक निश्चित केले. अव्वल मानांकित चीनला नमवून गटात प्रथम स्थान मिळविणाऱ्या भारताने  पी. व्ही. सिंधू, अस्मिता चलिहा आणि अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रिस्टो यांच्या बळावर बाद फेरीचा सामना जिंकला.

भारताला आता जपान आणि चीन यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध उपांत्य सामना खेळावा लागेल.  जखमांमुळे अनेकदा खराब खेळ करणाऱ्या सिंधूने यशस्वी पुनरागमन करीत आपल्यापेक्षा कमी रॅंकिंग असलेल्या लो सिन यान हॅप्पी हिचा कडव्या संघर्षात  २१-७, १६-२१, २१-१२ ने पराभव केला. यानंतर तनिशा-अश्विनी यांनी ३५ मिनिटांत येयुंग एनगा टिंग- येयुंग पुई सुम यी यांच्यावर २१-१०, २१-१४  ने विजय नोंदविला. अस्मिताने येयुंग यी हिचा  २१-१२, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. संघाचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी  सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर खुश असल्याने सांगितले.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton